विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज चे प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहे आणि पाठांतर करावे.
१) भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य कोणते ?
उत्तर- सत्यमेव जयते
२) राज्यसभेत दर दोन वर्षांनी किती सभासद निवृत्त होतात ?
उत्तर – १/३ तृतीयांश
३) घटक राज्यामध्ये घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
उत्तर – राज्यपाल
४) पर्जन्याचे मोजमाप कशाने करतात ?
उत्तर – पर्जन्यमापक
५) आधुनिक मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?
उत्तर – होमो सिपिएस
६) पुलवामा हल्ला कधी झाला ?
उत्तर – 14 फेब्रुवारी 2019
७) भारतात रेल्वेचा सर्वात लांब प्लॅटफॉर्म कुठे आहे ?
उत्तर – दिल्ली
८) लोकमान्य टिळकांनी कोण कोणते वृत्तपत्र सुरू केले होती ?
उत्तर – केसरी व मराठा
९) “सापुतारा” हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते ?
उत्तर – गुजरात
10 ) 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ?
उत्तर – जमशेदपूर
अशीच शैक्षणिक माहिती आपल्या व्हॉट्सॲप वर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.