जनरल नॉलेज – 3

विद्यार्थी आणि पालकांसाठी काही जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरे देत आहोत. हे प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवावेत आणि पाठांतर करावे.

1) टरबूज आणि काकडी मद्ये पाण्याचे प्रमाण किती असते ?

– 92 टक्के

2) पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात ?

– क्लोरीन.

3) त्वचेचा रंग काळा कशामुळे होतो ?

– मेलेनिन.

4) भारताचे राष्ट्रगीत कोणते?

– जण गण मन.

5) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?

– वंदे मातरम्.

6) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

– रवींद्रनाथ टागोर.

7) भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?

– बंकिमचंद्र चटर्जी.

8) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

– गंगा.

9) मानवाच्या छातीत एकूण बरगड्या किती ?

– 24.

10) उडणारा प्राणी कोणता ? 

– वटवाघूळ.

आपल्याला वरील माहिती आवडली असेल तर नक्की सर्वांना शेअर करा. ज्यामुळे इतरांच्याही ज्ञानात भर पडेल. आमच्या नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our WhatsApp Group